Sunday, 3 December 2017

आरक्षण

आरक्षण कोणाकोणाला मिळते? OBC मधील तब्बल 346 जाती, SBC/MBC मधील 7 जाती आणि SC मधील 60 जाती, ST मधील 47 जाती, VJ-NT= VJ-A मधील 14 जाती, NT-B-C-D मधील 37 जाती/जमाती. आणि ओपन कॅटेगरी साठी EBC (Economical Backward Class)
जवळपास 511 जाती आहेत त्यातील फक्त 1 जात बौद्ध आहे विचार करा बौद्धांच्या वाट्याला 0.1% आरक्षण तरी येत असेल का बाकीच्या जातींशी तुलना केली तर? एवढं सगळं असताना अर्धवट माहिती घेऊन SC कॅटेगरी मधील फक्त बौद्धांनाच आरक्षण मिळते,  बाबासाहेबानी फक्त त्यांनाच दिल अशी भूमिका अनेक लोक मांडताना दिसतात. ह्याच OBC जाती आरक्षणाचा विरोध करतात, उठल्या सुटल्या बौद्धांना आरक्षणावरून बोलायचं. आरक्षण हा विषय खूप महत्त्वाचा आहे ह्यावर बोलताना नीट अभ्यास करून बोलावे. कोणाच्याही मागे लागून अर्धवट माहिती घेऊन काहीही बोलत सुटू नये.

(हा मेसेज प्रत्येक जाती-धर्मातील लोकांपर्यंत गेला पाहिजे)

Sunday, 20 August 2017

काळ बदलला की सर्वच बदलते

काळ बदलला की सर्वच बदलते

पुर्वी लोक   घराच्या   दारावर   एक   माणूस   ठेवायचे.
कारण   कुणी   कुत्रं   घरात   घुसू   नये.
आजकाल   घराच्या   दारावर        कुत्रं   उभं   ठेवतात.   कारण
कुणी   माणूस   घरात    येऊ  नये.

पुवीॅ   माणूस   जेवण   घरी  
करीत   होता.  आणि    शौचालय   बाहेर    होत.
आता   जेवण   बाहेर   करतो
आणि   शौचालय   घरात  आहे.

पुवीॅ   माणूस   सायकल   चालवायचा   
तो    गरीब   समजला   जायचा.
आता    माणूस   कारने  जिममध्ये  जातो 
अन् सायकल चालवतो !

पुवीॅ   लग्नात   घरच्या    स्रिया   जेवण   बनवायच्या.
आणि   नाचणार्‍या   बाहेरून यायच्या. 
आता   जेवण   बनवणाऱ्या    बाहेरून   येतात.
आणि   घरातल्या   स्रिया   नाचतात.

पुर्वी वायरीच्या फोनने
लांबची माणसे ही जोडली जायची.
आता बिनवायरीच्या मोबाईलने
जवळच्या नात्याचे दोर ही कच्चे केलेत!

पुर्वी माणुस चुलीवर स्वैपाक करायचा
मग LPG वर स्वैपाक करायला लागला.
आता चुलीवरच जेवण खायला
ढाबा शोधायला जातो !

पूर्वी रस्ते मातीचे अन्
माणसे साधी होती ...
आत्ता रस्ते डांबरी अन्
माणसे डांबरट झालेत ...

पुर्वी माणसं कशी शहाणी होती.
आता माणसं येडी अन्
हातातले फोन स्मार्ट झालेत !

Saturday, 29 July 2017

सत्कार्या साठी काम करावं सत्कारा साठी नाही

एक छान व हृदयस्पर्शी लेख .....

'' काही राहिलं तर नाही ना ''

             जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...
“काही राहिलं तर नाही ना?”

        वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते
“पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”
       ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!

           खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला
“सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”
काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”

           लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते
“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”
भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात. अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”

            ६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला 
“साहेब, काही राहिलं तर नाही ना?”
        साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात आले कि पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात केले. सगळ्च इथे आहे मग “मागे काय राहणार”

         स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो
“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”
तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.
      त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”

           एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल
आणि........
      आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही.....
☝#हरायचं तर आहेच #एक दिवस #'मृत्यु'कडून...*

 *तोपर्यंत #आयुष्याला #'जिंकून' घ्या...
  
*सत्कार्यासाठी काम करावं...सत्कारासाठी नाही..!!!*
*इतरांसाठी मनापासून झिजावं...दिखाव्यासाठी नाही..!!!*

सत्कार्या साठी काम करावं सत्कारा साठी नाही

एक छान व हृदयस्पर्शी लेख .....

'' काही राहिलं तर नाही ना ''

             जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...
“काही राहिलं तर नाही ना?”

        वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते
“पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”
       ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!

           खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला
“सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”
काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”

           लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते
“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”
भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात. अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”

            ६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला 
“साहेब, काही राहिलं तर नाही ना?”
        साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात आले कि पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात केले. सगळ्च इथे आहे मग “मागे काय राहणार”

         स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो
“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”
तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.
      त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”

           एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल
आणि........
      आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही.....
☝#हरायचं तर आहेच #एक दिवस #'मृत्यु'कडून...*

 *तोपर्यंत #आयुष्याला #'जिंकून' घ्या...
  
*सत्कार्यासाठी काम करावं...सत्कारासाठी नाही..!!!*
*इतरांसाठी मनापासून झिजावं...दिखाव्यासाठी नाही..!!!*

Monday, 17 July 2017

शेती उद्योग व शेतकरी

शेतात काय पिकतं त्यापेक्षा
बाजारात काय विकतं हे ज्याला
कळतं तो माणूस जीवनात
निश्चितच यशस्वी होतो..
म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून शेतीवरच आधारीत व्यवसाय करा कच्चा माल पण आपलाच व्यवसाय पण आपलाच मग पहा कशी प्रगती होईल त्या साठी शिकावं लागेल , शेती करण्यासाठी सगळ्यात जास्त शिक्षणाची गरज आहे. शेतात आंब्याची बाग आपली आंब्याच्या रस म्हणून विकला व माजा वाला श्रीमंत झाला, आपल्याला ते जमलंच नाही, सोयाबीन आपण पिकविली तेल विकून भलतेच लोक श्रीमंत झाले, ऊस आपण पिकवला साखर विकून भलतेच लोक श्रीमंत झाले,संत्र्याच्या बागा आपल्या संत्री आपण पिकवली दारू बनवून भलतेच लोक श्रीमंत झाले, भाजीपाला आपण पिकवला पण व्यापारी कधी बनू शकलो नाही कांदा 80 रु,किलो, टमाटर 80 रू किलो झाला तेव्हा किती शेतकऱ्यांना फायदा झाला अजिबात नाही , कारण काय तर आपण वडिलोपार्जित शेती करीत आहोत पिकवलेली उत्पादने कशी विकायची त्यावर आधारित व्यवसाय कसा करायचा हे शिकलोच नाही . शेतीवर आधारित फूड प्रोसेसिंग business कड़े कधी आपण लक्ष दिले नाही आता पूर्वजांनी ज्या चूका केल्या त्या करायच्या नाही शिक्षण घ्यायचं व शेती करायची त्यावर आधारित व्यवसाय करायचा व स्वयंपूर्ण व्हायचं शेती हा सुद्धा एक बिझनेस आहे व तो आम्हाला करता येतो सरकारला भीक मागायची वेळ येऊ द्यायची नाही करून दाखवू प्रत्येक शेतकऱ्यांनि ही शपथ घ्यायला पाहिजे.

Saturday, 8 July 2017

जगा आणि जगु द्या

*एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती.*

*तो तिच्यावर खूप प्रेम करायचा काही काळाने त्या मुलीला कोणता तरी skin चा प्रॉब्लेम झाला , एका वेगळ्याच आजाराने ती त्रस्त झाली.*

*त्या आजारामुळे त्या मुलीची सुंदरता हळूहळू कमी होत चालली, इकडे मुलीला हा आजार झाला तर लगेच मुलाला पण आंधळे पणा आला.*

*असेच दिवस चालले. काही दिवसाने मुलगी खूप कुरूप दिसायला लागली पण नवरा आंधळा झाल्याने त्याला काही कळत नव्हते व तो तिच्यावर तसाच प्रेम करायचा जसा पहीले करत होता.*

*त्या मुलीचा आजार वाढला व कालांतराने तिचा मृत्यू झाला. त्या मुलाला खूप वाईट वाटले त्याने त्या मुलीचा अंत्यविधी खूप प्रामाणिकपणे पार पाडला.*

*आता तो ते गाव सोडून दुसरीकडे स्थायिक व्हायचा विचार करत होता, तेवढ्ययात त्याला एका शेजारीने विचारले तू तरआंधळा एकटा कसा राहशील. त्यावर तो बोलला मी आंधळा कधीच नव्हतो , मी माझं अर्धे आयुष्य अांधळे पणाचं नाटक करत जगत होतो ,कारण जर मी तस केलं नसत तर माझ्या बायकोला त्या आजारापेक्षा मला काय वाटेल व माझं तिच्यावरील प्रेम कमी होईल हेच जास्त दुःख झालं असत, ती खूप प्रेमळ होती व एक चांगली बायको होती. मला तिला आनंदी ठेवायचं होत,*

*तात्पर्य :- काही वेळा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या शुल्लक  गोष्टी दुर्लक्ष करा आयुष्य अजून सुंदर बनेल.*

*2) समजून घ्या सोप्प आहे.*

*3) मी एकटा स्मित हास्य करू शकतो पण आपण सगळे जोरजोरात हसू शकतो.*

*हेच तर मानवी नात्याचं सौन्दर्य आहे. आपण एकमेकां शिवाय काहीच नाही,*

*ब्लेड ला खूप धार असते पण त्याने झाडं तोडता येत नाही.*
*कुर्‍हाड मजबूत असते पण त्याने केस कापता येत नाहीत.*

*प्रत्येकजण आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान भूषवतात त्यांचा आदर करा जीवन फार सुंदर आहे जागा आणि जगू द्या. 

Wednesday, 21 June 2017

संग्रहित केलेले आहे

आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय?
😀😀😀

जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत
😀😀😀

हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले
😀😀😀

मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता
😀😀😀

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका जी व्यक्ती तुम्हाला तुमचा नेट पँक नसताना हाँटस्पाँट देते😀😀😀

मिटिंग मध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो
😀😀😀

आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात”
😀😀😀

बायका फार नशीबवान असतात कारण
त्यांना बायका नसतात
😀😀😀

हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नवे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच
😀😀😞

अॅक्टीवाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे….
😀😀😀

बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल?
मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?
😀😀😀

लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते
😀😀😀

मुलगी : तुझी आठवण येतेय
मुलगा : अजून पगार झाला नाही
मुलगी : अच्छा चल बाय  नंतर बोलू

😀😀😀
तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका
कारण अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते
😀😀😀

त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या. ज्या सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या
– सर आज तुम्ही गृहपाठ चेक करणार होता ना?
😀😀😃

काय दिवस आलेत… चौथी पाचवीची पोरं प्रेमाच्या गप्पा मारतायंत..
आणि तरुण पोर pokemon पकडत फिरतायंत
😀😀😀

समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न – पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कशा मिळतात??
😀😀😀

सर्वच आईवडिलांचा सर्वात सुंदर डायलॉग – डोकं तर खूप आहे त्याला पण तो अभ्यासच करत नाही
😀😀😀

ज्यांचे पुण्य अपार असते … त्यांच्या बायकोचे माहेर किमान ३०० किलोमीटर दूर असते
😀😀😀

लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मार खान येउद्यात
हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागीण डान्स करतो.
😀😀😀

भारत सरकारचा नवीन नियम
ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र रेषेखालील घोषित करण्यात येईल
😀😀😀

तुम्हाला माहित आहे काय पॉपकॉर्न कढईत ठेवल्यावर उड्या का मारतात?
स्वतः गरम कढईत बसून पहा, मग आपोआप समजेल
😀😀😀

बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे
पुरुषांचे काय…. बायका दिसल्या की खुश होतात
😀😀😀

व्यायाम करणे,  ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्ष नक्की वाढतील
पण लक्षात ठेवा की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरुणपणातली नव्हे
😀😀😀

बासुंदीचा फुल फॉर्म सापडला : बाई सुंदर दिसते
😀😀😀

ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय…
😀😀😀

चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस आणि जो कधी चुकतच नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस
😀😀😀

Tuesday, 30 May 2017

छोटासा काम बडा बिझनेस

इस दुनिया मे कोई भी बिझनेस करना हो तो उसमे कमसे कम 5 साल अच्छे तरिकेसे मेहनत और लगणके साथ काम करना पढता है तब एक सफल व्यावसायिक या उद्योगपती की पहचान मिल सक्ती है।
मै आज आपको एक ऐसा बिझनेस बता रहा हूं जीसमे कमसे कम समय मे आप सफल बिझनेस मॅन की पहचान मिलेगी और आपके साथ कम से कम 100 लोगोको रोजगार मिलेगी जीसमे आपको कुछ भी लागत लगाणे की जरूरत न ही है।
आज की दौर मे 50000 रुपये महीना कमाना है तो तो कमसे कम 5000 रुपये लगा सकते हो। तो उसके लिये पहले खुद्द को इस बिझनेस के लिये तयार करणा पडेगा क्योनकी इस बिझनेस मे लॉस नाम की कोई चीज ही नही है। बस दिमाग लगना है और उस आयडिया पर काम करणा हैं।
ये ब्लॉग मैं सिर्फ शेती उद्योग व शेतकरी इस फेसबुक पेज के लिये लिख रहा हूं मै चाहता हूं मेरे फेसबुक पेज के दोस्त लोग इस आयडिया पर काम करके सफल हो।
पहले आपको रिक्वेस्ट करता हूं की ब्लॉग को पुरा पढे आयडिया अछी लगे तो उसपर काम करके सफल बने और कोई इस आयडिया मे कोई प्रॉब्लेम है तो कंमेंट करे मैं आपको इसका सोल्युशन बताउंगा ।
पहले आपको मशरूम व्यवसाय का प्रशिक्षण लना पडेगा । ये ऐसा उत्पादन है जीसमे खुला बेचो तो 500 रुपये किलो का rate मीलेगा। लेकींन उसिको पॅक करके बेचोगे तो 1200 रुपये kg का rate मिलेंगा। इस बिझनेस को आपको चिल्लर मे नहीं ठोक मे काम करणा हैं तो आपको उसके लिये मशरूम उद्योग की training लेणी पडेगी।
       आप जीस गाव मे रहते हो उस गाव के 5 किलोमीटर दुरी पे चारोबाजू हर गाव मे 2 बचतगट जो पहले से तयार है उनको मशरूम उद्योग का प्रशिक्षण देना पडेगा उनको भरोसा देना पडेगा की तयार किया हुवा माल वो 500 रुपये kg की भाव से खरीद लेंगे । मशरूम की एक बॅग कम से कम 45 दिनो मे 2 kg सुका हुवा मशरूम का उत्पादन होता है। इस हिसाब से 10 बचत गट के माध्यम से अगर एक महिने मे आप 100 किलो मशरूम लेकरं बेचते हो तो 50000 रुपये कमा लोगे । मशरूम बेचने के लिये मार्केट पहलेसे तयार है आपको जिल्हा उद्योग केंद्र मे जाकर गृहद्योग का रजिस्ट्रेशन करलो और आपके गाव से नजदिक जो भी शहर है वहाके मॉल, बिगबाजार, या सब्जीमार्केट मे ठोक के हिसाब से rate फिक्स करलो।
             असली काम यहा से सुरू होता है। मशरूम जिनसे आप खरीद रहे हो उनको पुरा उत्पादन खरीद लो उसके बाद छोटा और बडा मशरूम अलग करलो।छोटे मशरूम का 500 ग्राम का पॅक बनकर उसे आप अच्छे पॅकिंग मे बेच सकते हो। बडा मशरूम के 100 ग्राम का पॅकेट बना कर बेचो ।
           मशरूम ये ऐसा उत्पादन है बेचने की जगह और पॅकींग जीतनी स्टँडर्ड आपको रेट उतना ज्यादा मिलेगा।  सुका हुवा मशरूम 2 साल तक उसे खाने के लिये उपयोग मे ला शकते है। सुका हुवा और ताजा मशरूम आप मार्केट स्किल का उपयोग करके ज्यादा से ज्यादा मूनाफा कमा शकते हो । मैने सुरुवात मे कहा है की ये दिमागवाला बिझनेस है। इसका उपयोग जीस तऱ्हा से करोगे बेनिफिट उतना ज्यादा मिलेंगा।मशरूम से जुडी औरभी बिझनेस इस काम को करते करते सिक कर एक सफल उद्योग पती बनणे का मोका आपके पास है।
  ये बिझनेस आयडिया अच्छा लगा तो बाकी दोस्त को फॉरवर्ड करके और कॉमेंट करे ।
                       

Friday, 26 May 2017

छोटी सी कहाणी बडा सबक

ये कहाणी मेरे LIC अभिकर्ता मिटिंग मे मेरे विकास अधिकारी आदरणीय फडणीस सर के स्पीच मे 6-7 साल पहले सुनी है जो मुझे आज भी inspire  करती है।
एक राज्य था वहा पर हर साल राजा चुना जाता था। उस दिन राज्य के सभी नौजवान राज दरबार के ग्राउंड पर जमा होते थे । उस भीड मे हाथी जिसके गले मे हार डालता प्रजा उसे राजा मानती थी । ये प्रथा बहोत सालो से उस राज्य मे चालू थी। हर साल हाथी भीड मे से राजा चूनता और वो एक साल के लिये राजा उस राज्यपर राज करता।
एक साल बाद उस राजा को राज्य के बाहर समुद्र के उस पार घने जंगल मे छोडा जाता । उस जंगल के जानवर उसे खाकर मार डालते।
एक साल ऐसेही एक नौजवान के गले मे हाथी ने हार डाली और वो राजा बना। एक साल पुरा होणे के बाद वो राजा पुरे राज्य मे रथ पर बैठकर प्रजा को हाथ हिलाकार तो कभी हाथ जोड जर प्रजा का धन्यवाद मानकर जा राहा था। उस राज्य मे ऐसा पहली बार हुवा की राजा को बगैर सलाखों मे बांधते हुवे अपनी जान की भीक मांगणे की बजायअपनी जान की पर्वा न करते हुवे राजा हसिखुशी से सबको अलविदा कर राहा था । सारी जनता आच्छर्य चकित होकार अलविदा कर रही थी सबके मन मे प्रश्न था पर किसिने भी पुच्छने की हिम्मत नही की।
राज्य के बाहर जाणे के बाद समंदर मे जहाज मे बैठे उस जहाज चलाने वाले ने राजा को पुछा महाराज माफ करना लेकींन मेरे मन मे एक सवाल है , जो नजारा आज मै देख रहा हूं मुझे मेरे आखों पर यकीन नही हो राहा है। इतने सालों से मैं हर साल एक नये राजा को समंदर किनारे छोडने का काम कर राहा हूं इस जहाज पर बैठा हर राजा अपनी जान की भीक मांगता, रोता, पैर पडते हुवे अपनी जान बचाने भीक मांगता पर आप तो खुशी से जा रहे हो ऐसा क्यों?
   इस प्रश्न से राजा हसणे लगा और बोलणे लगा की, आज तक जितने भी राजा बने उन सबको पता था की मेरी जिंदगी सिर्फ एक साल की है एक साल के बाद इस जंगल मे मुझे छोड कर इस जंगल के जानवर खा जायेंगे इसी लिये वो सभी राजा एक साल तक सिर्फ दारू , नशा, नाचगाणा, खाणे पिणे मे बिताए  और आखरी दिन मौत की डर से रोने के अलावा उनके पास कोई विकल्प नही था।
     किसीं ने भी उस राजा होणे का फायदा नही उठाया या सोचा भी नही की , मैं एक साल का राजा  जिंदगी भर राजा बन कर जीउंगा लेकींन मैने सोचा और जैसेंही मैं राजा बना उसके दुसरे दिन ही मैने समंदर के उस पार सैनिक भेजे जंगल साफ करवाया। महल बनवाणे के लिये कारागीर भेज कर महल बनवाया । मेरे रिषतेदारो को भेजा उनके लिये भी मकान बनवाये ।  मेरे चाहने वालो को भेजा उनकी भी रहणे की व्यवस्था की व्यापारी को भेजा कीसानो को भेजा । एक राज्य मे जीस तराह की व्यवस्था होती है वैसी व्यवस्था कराई और उस राज्य को मैने सुजलाम सुफलाम बणाया।
राजा ने कहा मै आज मरणे के लिये नहीं , मै एक राज्य से दुसरे राज्य मे राज करणे के लिये राजा बन कर जा राहा हूं । 
ज्यादातर लोग ये ही सोच कर अपनी जिंदगी बीताते है। , चान्स मिल्ने के बाद भी ऐश आराम, नया कुछ ना करते हुवे वो ही रुटीन मे जिंदगी जितें है जैसे बाकी लोग जितें है। अपनी जिंदगी बनाना है बडे सपणे को पुरा करना है तो उस राजा जैसे सोच रखना होगा जो एक राजा होते हुवे भी उसने अपने नये राज्य का निर्माण किया और जिंदगी भर के लिये राजा बना । बहाणे ना बनाते हुवे जिंदगी जियो डटकर मुसीबतो का सामना करो अपने सपणे पुरे करो सफलता आपके कदम चुमेगी।
धन्यवाद फडणीस सर इस कहाणी की वजह से लाख मुसीबतो का सामना करते हुवे मै जी राहा हूं एक ना । एक दिन सफलता मेरे कदम चुमेगी।
कहाणी अच्छि लगे तो कॉमेंट जरूर करना।

Thursday, 25 May 2017

छोटी बातो से बडा सबक

*6 छोटी-छोटी  कहानियाँ*
        
                ( 1 )

*एक बार गाँव वालों ने यह निर्णय लिया कि बारिश ☔के लिए ईश्वर से प्रार्थना🙏 करेंगे , प्रार्थना के दिन सभी गाँव वाले एक जगह एकत्रित हुए , परन्तु एक बालक🙇 अपने साथ छाता 🌂भी लेकर आया ।*
                  👇
               
        *🔔    इसे कहते हैं  🔔*
              *🎄  आस्था🎄*

                  🌾
                ( 2 )

*👶जब आप एक बच्चे को हवा में उछालते हैं तो वह हँसता 😀 है , क्यों कि वह जानता है कि आप उसे पकड़ लेंगे ।*
                 👇
             
         *🐾इसे कहते हैं🐾*
           *✌ विश्वास✌*

                  🌾
                ( 3 )

*🌜प्रत्येक रात्रि को जब हम सोने के लिए जाते हैं तब इस बात की कोई गारण्टी नहीं है कि सुबह☀ तक हम जीवित रहेंगे भी कि नहीं , फिर भी हम घड़ी ⏰ में अलार्म लगाकर सोते हैं ।*
                 👇
      *💡इसे कहते हैं*
      *🌞आशा(उम्मीद)🌞*
    

                   🌾
                 ( 4 )

*हमें भविष्य के बारे में कोई जानकारी नहीं है फिर भी हम आने वाले कल के लिए बड़ी बड़ी योजनाएं बनाते हैं ।*
                
                 👇
      *👉 इसे कहते हैं👈*
      *💪 आत्मविश्वास💪*
---------------------------------------
                  🌾
                ( 5 )
*💞  हम देखरहे हैं कि दुनियाँ कठिनाइयों से जूझरही है फिर भी हम शादी 🎎 करते हैं ।*          
                 👇
    *🎵  इसे कहते हैं 🎵*
           *💘  प्यार  💘*
    
                  
                    🌾
                   ( 6 )

*👍 एक 60 साल की उम्र वाले व्यक्ति की शर्ट पर एक शानदार वाक्य लिखा था , "मेरी उम्र 60 साल नहीं है , मैं तो केवल मधुर - मधुर 16 साल का हूँ , 44 साल के अनुभव के साथ ।"*

                  👇
      *👊 इसे कहते हैं 👊*
         *👀  नज़रिया  👀*
           ---------------

*जीवन खूबसूरत है , इसे सर्वोत्तम के लिए जियो।*

*संसार में केवल मनुष्य ही ऐसा एकमात्र प्राणी है*
*जिसे ईश्वर ने हंसने का गुण दिया है, इसे खोईए मत.*

*"बिखरने दो होंठों पे हंसी के फुहारों को*
*दोस्तों,*
*प्यार से बात कर लेने से जायदाद कम नहीं होती है*

*इन्सान तो हर घर में पैदा होते हैं....!!*
*बस इंसानियत कहीं-कहीं जन्म लेती है.*
🚩🌹 🙏🌷 🙏🙏🙏