Monday, 30 January 2017

वाचाल तर वाचाल

पुस्तके का वाचावीत ...?
वाचाल तरच वाचाल !
1- महात्मा फुले हे मोठे समाजसुधारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट म्हणजे "थाॅमस पेन" यांनी लिहिलेले "राईट्स ऑफ मॅन "नावाचे पुस्तक या पुस्तकातून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली.
2 - डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न झाले याचे मूळ त्यांच्या गुरूजी यांनी बाबासाहेब यांना लहानपणीच भेट दिलेले बुद्ध चरित्र हे पुस्तक आहे.
3- भगतसिंग यांना इंग्रजानी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सकाळी फाशी देणार तर आदल्या रात्री भगतसिंग हे एक पुस्तक वाचत होते त्या वेळी तेथील जेलरने भगतसिंग यांना विचारले की "तुला तर उदया फाशी देण्यात येणार आहे ; मग हया पुस्तक वाचण्याचा काही उपयोग होणार नाही !! त्या वेळी भगतसिंग जेलरला म्हणाले की "माझ्या वाचनातून अनेक भगतसिंग जन्माला येतील ".
4- भगतसिंग यांनी तुरूंगात असताना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करून उपोषण केले होते.
5 - वाचन हा शब्द कसा तयार झाला?
वचन- म्हणजे शपथ ;
एखादे काम पूर्ण करण्यासाठी किंवा त्या मार्गावर चालण्यासाठी केलेला निर्धार शपथ चा अर्थ -
श- शतक ; 100 टक्के
पथ- मार्ग किंवा रस्ता
म्हणजे शंभर टक्के यशाकडे जाणारा मार्ग होय.
वचन चा अर्थ शपथ,
शपथ चा अर्थ यशस्वी मार्ग,
यावरून वाचन चा अर्थ हा शंभर टक्के यशस्वी मार्ग होय.
6 - बाबासाहेबानी पुस्तकासाठी राजगृह नावाचे एक घरच बांधले होते, ज्यात हजारो पुस्तक होती.
7 - अब्राहम लिंकन हा तर पुस्तकवेडा माणूस होता, एकदा तर शेजार्याकडून घेतलेले पुस्तक पावसात भिजल्याने त्या पुस्तकाची मजूरी म्हणून पुस्तक देणा-याकडे काम केले.
8 - नेपोलियन बोनापार्टने वाचलेल्या पुस्तकाची यादी आजही पॅरिसमधील वस्तुसंग्रहालयात आहे.
9 - "अवंतिका" हे एक पुस्तक असून ते लिहणारी लेखिका तिचे नाव स्नेहलता दसनूरकर आहे, तिचे ते पुस्तक मिळवण्यासाठी नंबर लावावा लागतो.
10- मराठीतील पद्मा गोळे नावाची लेखिका होत्या त्यांचा मृत्यू काही मिनिटावर असताना त्यांना उठता, बसता येत नव्हते.
त्यामुळे त्या झोपून शेवटी पुस्तकाची एक एक पाने फाडून वाचत असत व पुस्तक वाचताना मरण पावल्या.
11- कोणत्याही एका विषयाची पुस्तक जमा करून दहा वर्ष त्यावर चिंतन करा, अकराव्या वर्षी तुमची गणना एका विद्वानात केली जाईल.
12- ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर होईल भुईसपाट.
13- पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त होते व सशक्त मस्तक कोणासमोर डोळे झाकून नतमस्तक होत नाही.
14- आपण गेल्यावर लोकांनी आपणाला विसरू नये असे वाटत असेल तर दोनपैकी एक काम करा .
एक लिहिण्यासारखे काहीतरी काम करा किंवा वाचण्यासारखे काहीतरी लिखान  करा...

यशाचा मार्ग ज्याचा त्याने ठरवायचा असतो

•●प्रेरणा कशास म्हणतात●•
*न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!*

*आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!*

*बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!*

*यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!*

*मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?*

*तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!!*

*शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती?*

*तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या?*

*आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?*

*हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते!!*

*मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!*

*सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!*

*आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!*

*आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!*

*भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!*

*पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!*

*पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!*

*माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?*

*कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?*

*वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?*

*लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?*

*आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?*

*निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!*

*प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!*

*शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!*

*आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!*

*शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा *शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो!!*

●लेखन-विश्वास नांगरे पाटिल●
__________________________

गरीबीमुळे स्वाभिमान गहान टाकु नका

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,

"मी माझ्या आयुष्याची ५५ वर्षे जर
सरकारी नोकरीत असतो, तर मला आता सेवानिवृत्ती होणे भागच पडले असते .परंतु मी माझ्या आयुष्यातील एकमेव धेय्याखातीर बड्या पगाराच्या नोक-या नाकारल्या आहेत .
हे सांगत असतांना पुढे बाबासाहेब म्हणाले,
"इकॉनाॅमिक्स विषयातील परदेशातील पदवी घेऊन भारतात परतलेला मी केवळ
अनुसूचित जातीमधुनच नव्हे, तर
संपूर्ण भारतातून पहिला होतो.
मुंबईत पाय टेकताच मुंबई सरकारने
मला राजकीय अर्थशास्त्राचे
प्राध्यापकपद
स्वीकारण्याची विंनती केली. मी जर
ती मान्य केली असती तर आज मला लठ्ठ
पगार मिळाला असता. पण मी ती नाकारली. कारण सरकारी नोकर
व्हायचे म्हणजे
आपल्या लोकांच्या उन्नतीसाठी काम
करायच्या तुमच्या इच्छेवर
स्वाभाविकच मर्यादा पडतात.
त्यानंतर पुन्हा मी पुढील शिक्षण
घेण्यासाठी इंग्लंडला गेलो. तेथून पात्रता संपादन करून आल्यावर पुन्हा मला जिल्हा न्यायाधीशाचे
पद देऊ करण्यात आले. तीन वर्षात
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमण्याचे आश्वासनही त्यासोबत दिलेले होते.
त्यावेळी मला धड शंभर रुपये हि मिळत
नव्हते. अत्यंत गरीब
लोकांसाठी बांधलेल्या चाळीतील एका खोलीत मी तेव्हा राहत होतो. तरीही मी तो देकार नाकारला. जर
मी ती नोकरी केली असती, तर
सुखवस्तूपणाची हमी मिळाली असती. पण
माझ्या सहबांधवांच्या कल्याणाचे व उन्नतीचे प्रयत्न करण्याचे
माझ्या आयुष्याचे ध्येय सफल
करण्याच्या मार्गात त्या नोकरीमुळे
अडथळे उत्पन्न झाले असते. या एकाच
करणाने मी नकार दिला.
१९४२ साली पुन्हा माझ्यासमोर एक
पर्याय आला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी माझी नियुक्ती होऊ
घातली होती. ती झाली असती तर मी आर्थिकदृष्ट्या तर श्रीमंत झालोच असतो, शिवाय दहा वर्षानंतरच्या सेवेनंतर
मी सुखाची जिंदगी जगली असती. पण
"माझ्या लहानपणापासून
जेव्हा मला आयुष्याचा अर्थ समजू लागला, तेव्हापासून मी जीवनाचे एक तत्व सतत अनुसरत आलो. ते म्हणजे माझ्या समाज बांधवांची सेवा करण्याचे. एव्हढे
लक्ष मी कधीच दुस-या  प्रश्नाकडे दिले नाही. अस्पृश्यांचे हितसंबंध मला सुरक्षित केलेच पाहिजेत. माझ्या आजवरच्या आयुष्याचे तेच
ध्येय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जेंव्हा माझा मुलगा राजरत्नचा मृत्यु झाला होता, तेंव्हा कांही लोक माझ्याकडे येऊन राजरत्नासाठी 'कफन' आणायला पैसे मागायला आले होते. पण माझ्याकडे स्वतःच्या मुलाला कफन विकत आणण्यापूरते सुध्दा पैसे नव्हते. शेवटी माझी पत्नी, रमाईने, आपल्या स्वतः च्या अंगावरील साडीचा एक पदर फाडून दिला आणि मग आम्ही राजरत्नाला त्यामध्ये गुंडाळून स्मशानात घेऊन गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,  या मी जेवढी गरीबी अनुभवली आहे, तेवढी गरीबी कदाचित  भारतातील एकाही नेत्याने आनुभवली नसेल.मी गरीब असूनही कधी गरीबीचे कारण सांगून    माझा स्वाभिमान व माझे आंदोलन कधीच कमी पडू दिले नाही. एवढी गरीबी असूनही मी पैशासाठी विकलो गेलो नाही आणि यापुढील आयुष्याचेही तेच ध्येय राहणार आहे आणि हेच ध्येय प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर ठेवून
आपल्या प्रत्येक रक्ताच्या माणसांसाठी काम करीतच रहावे. प्रत्येकाने आपल्या समोर एक धेय बनवा आणि आपल्या बांधवाना एकत्रीत करा. कारण तुम्ही एकत्र आल्याशीवाय तुम्ही कोणालाही लढा देऊ शकत नाहीत. कारण एकीचे बळ हे कोणीही जगात मोडू शकत नाही. म्हणून खूप शिका, संघटीत व्हा, आणि चेतवा .
"गरीबीमुळे स्वाभिमान गहान टाकू नका."

नाना चे विचार

★नाना पाटेकर यांचे विचार आहेत★
XxxxxxxxxxxxxxxxxxxX
लग्नात आपण वधु-वरांच्या डोक्यावर तांदुळ टाकत
असतो. कारण आपली संस्कृती आपल्याला असे
सांगते की, भटजी ज्या वेळेला मंगलाष्टक
म्हणत असतो, त्या वेळेला अक्षता वधु-वरांच्या
डोक्यावर पडल्या, तर त्यांचा संसार सुखाचा
होतो. भटजीने “शुभ मंगल सावधान” म्हटले की आपण वधु-वरांवर अक्षता
टाकायच्या, एवढं काम करीत असतो.
पण मंडळी, आपण टाकलेल्या अक्षतां पैकी किती
अक्षता त्या वधु - वरांच्या डोक्यावर पडतात ?
१०% सुध्दा नाही.
जवळ जवळ ७०% अक्षता आपण आपल्या समोर उभ्या असलेल्या माणसांच्या डोक्यावर टाकतो.
२०% लोक त्या अक्षतांचा विवीध गोष्टी साठी
वापर करतात, एखाद्या मित्राला किंवा विशषत:
मैत्रीणीला सतविण्यासाठी, कोणा
व्यक्तीविरुध्द राग व्यक्त करण्यासाठी, मुद्दामहून
बायकांकडे जोरात अक्षता फेकून क्षणीक विकृत आनंद मिळविण्यासाठी...
लग्न छान पार पडतं, लग्नाच्या हॉलमधून किंवा
मंडपातून बाहेर येताना बहुतेकजण डोक्यावर हात
फिरवून आपल्या केसांमधील अक्षता काढतात.
सगळी मंडळी गेल्यावर
पूर्ण हॉलभर किंवा मंडपात राहतो तांदळाचा सडा... तोही लोकांनी पायांनी तुडवलेला...
आपल्या संस्कृतीत असं म्हटलं जातं कि “अन्न हे
पुर्णब्रम्ह”.
असे अन्न वाया घालवून व
पायदळी तुडवून आपण अन्नाचा अपमान करीत
नाही का ? एका लग्नामध्ये सुमारे ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात.
एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे ४ लाख लग्न
होतात, म्हणजे सरासरी २० लाख
किलो तांदुळ आपण व्यर्थ
वाया घालवितो.
एकीकडे ठाणे जिल्ह्यातील जव्हार-मोखाडा येथे लहान मुलं अन्न नाही म्हणून कुपोषित होताहेत
आणि आपण सहज
लाखो किलो अन्नाची नासाडी करतो.
तुम्ही म्हणाल की तांदुळ नाही टाकायचे तर
टाकायचे तरी काय ?
१३५ वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी लग्नाला तांदळा ऐवजी फुलं वापरण्याचा
विचार मांडला होता. एकतर फुलं आपण खात नाही,
सगळेजण फुले
वापरायला लागल्यावर २० लाख किलो फुलांच
मार्केट तयार होईल, शेतकऱ्यांना , कष्टकर्या ला
काम व पैसा मिळेल. कोणत्याही वधु-वरांला डोक्यावर तांदळाऐवजी
मऊ, मखमली फुले पडली,
त्यात त्यांना आप्तेष्टांचा आशीर्वाद व हळूवार
मायेचा ओलावा जाणवेल.
माझ्या मित्राला त्याच्या लग्नात
अंगावर अलगद फूलांच्या पाकळ्या पडत आहेत हे फारच “रोमॅन्टीक” वाटेल, हो ना? आपल्या सारख्या प्रगल्भ
व्यक्तींनी हा चांगला पायंडा पाडावा ही इच्छा.
सगळ्यांनी असा विचार केल्यास वाचलेले २० लाख
किलो तांदुळ अनाथाश्रमात
किंवा बाबा आमटेंच्या आनंदवनात पाठविले तर
त्याहुन अन्य पुण्य नाही..!!! आपल्यालाही वाटत असेल की हा नवीन विचार
आणि ही नवीन पद्धत सगळ्या महाराष्ट्रभर रुजली
पाहिजे, तर हा मेसेज तुमच्या फेसबुक कॉन्टॅक्ट
लिस्ट मध्ये असणाऱ्या सर्व मित्र - मैत्रीण,
नातेवाईक यांना पाठवा.
चला तर मग, हा चांगला विचार रुजवण्यासाठी आपणही थोडाफार हातभार लावूया.                  
  . 🙏🙏🙏🙏🙏🙏

  नक्की चांगली बातमी ... पसरविल्याचे समाधान मिळेल.

अपनी अक्कल लगाआे

आक्रमण के हथियार बदल गए हैं-

  यह घटना एक परिचित के साथ घटी थी,उन्होंने बाद में सुनाया था।
जब गृह प्रवेश के वक्त मित्रों ने नए घर की ख़ुशी में उपहार भेंट किए थे।अगली सुबह जब उन्हेंने उपहारों को खोलना शुरू किया तो उनके आश्चर्य का ठिकाना नहीं था!

  एक दो उपहारों को छोड़कर बाकी सभी में लाफिंग बुद्धा, फेंगशुई पिरामिड, चाइनीज़ ड्रेगन, कछुआ, चाइनीस फेंगसुई सिक्के, तीन टांगों वाला मेंढक, और हाथ हिलाती हुई बिल्ली जैसी अटपटी वस्तुएं भी दी गई थी।जिज्ञासावश उन्होंने इन उपहारों के साथ आए कागजों को पढ़ना शुरू किया जिसमें इन फेंगशुई के मॉडलों का मुख्य काम और उसे रखने की दिशा के बारे में बताया गया था। जैसे लाफिंग बुद्धा का काम घर में धन, दौलत, अनाज और प्रसन्नता लाना था और उसे दरवाजे की ओर मुख करके रखना पड़ता था। कछुआ पानी में डूबा कर रखने से कर्ज से मुक्ति, सिक्के वाला तीन टांगों का मेंढक रखने से धन का प्रभाव, चाइनीज ड्रैगन को कमरे में रखने से रोगों से मुक्ति, विंडचाइम लगाने से सकारात्मक ऊर्जा का प्रवाह, प्लास्टिक के पिरामिड लगाने से वास्तुदोषों से मुक्ति, चाइनीज सिक्के बटुए में रखने से सौभाग्य में वृद्धि होगी ऐसा लिखा था।
यह सब पढ़ कर वह हैरान हो गया क्योंकि यह उपहार उन दोस्तों ने दिए थे जो पेशे से इंजीनियर डॉक्टर और वकील जैसे पदों पर काम कर रहे थे। हद तो तब हो गई जब डॉक्टर मित्र ने रोग भगाने वाला और आयु बढ़ाने वाला चाइनीज ड्रैगन गिफ्ट किया! जिसमें लिखा था “आपके और आपके परिवार के सुखद स्वास्थ्य का अचूक उपाय”!

    इन फेंगशुई उपहारों में एक प्लास्टिक की सुनहरी बिल्ली भी थी जिसमें बैटरी लगाने के बाद, उसका एक हाथ किसी को बुलाने की मुद्रा में आगे पीछे हिलता रहता है। कमाल तो यह था कि उसके साथ आए कागज में लिखा था “ मुबारक हो, सुनहरी बिल्ली के माध्यम से अपनी रूठी किस्मत को वापस बुलाने के लिए इसे अपने घर कार्यालय अथवा दुकान के उत्तर-पूर्व में रखिए!”
उन्होंने इंटरनेट खोलकर फेंगशुई के बारे में और पता लग गया तो कई रोचक बातें सामने आई।ओह!

  जब गौर किया तो 'चीनी आकमण, का यह गम्भीर पहलू समझ में आया।
   दुनिया के अनेक देशों में कहीं न कहीं फेंगशुई का जाल फैला हुआ है।इसकी मार्केटिंग का तंत्र इंटरनेट पर मौजूद हजारों वेबसाइट के अलावा, tv कार्यक्रमों, न्यूज़ पेपर्स, और पत्रिकाओं तक के माध्यम से चलता है।मजहबी बनावट के कारण अमूमन मुस्लिम उसके शिकार नही होते।यानी इस हथियार का असल शिकार कौन है आप समझ सकते हैं।चीनी इस फेंग सुई का इस्तेमाल किसी बाजार में प्रारंम्भिक घुसपैठ के लिए करते हैं।
अनुमानत: भारत में ही केवल इस का कारोबार लगभग 200 करोड रुपए से अधिक का है।उसी के सहारे धीरे-धीरे भारत के उत्पाद मार्केट पर चीनी उत्पादों ने पचास प्रतिशत तक कब्जिया लिया है।किसी छोटे शहर की गिफ्ट शॉप से लेकर सुपर माल्स तक चीनी प्रोडक्ट्स आपको हर जगह मिल जाएंगे....वह छ गये है।उन्होंने स्थानीय उत्पादों को लगभग समाप्त कर दिया है।चाइनीज उत्पादों का आक्रामक माल भारत सहित दुनिया के अलग-अलग देशों में इस कदर बेचा जाता है ....कि दूसरों की मौलिक अर्थ-व्यवस्था तबाह हो जाती है।सस्ता और बड़ी मात्रा उसका पैंतरा है यानी रणनीति।

यहां मैं भारत-चीन सीमा संघर्ष,हमसे शत्रुता,उसके इतिहास,तिब्बत को हड़पना,पाकपरस्ती और आतंक को समर्थन,उसकी मिसाइल पालिसी,मक्कारिया आदि नही लिखूंगा जो समझदार है वे खुद समझ जाएंगे।

  अब आते हैं उसके जादुई हथियार पर जो जेहन का शिकार करती है!!!

    चीन में फेंग का अर्थ होता है ‘वायु’ और शुई का अर्थ है ‘जल’ अर्थात फेंगशुई का कोई मतलब है जलवायु। इसका आपके सौभाग्य, स्वास्थ्य और मुकदमे में हार जीत से क्या संबंध है?

  सांस्कृतिक और ऐतिहासिक परिपेक्ष्य से भी देखा जाए तो कौन सा भारतीय अपने घर में आग उगलने वाली चाइनीस छिपकली यानी dragon को देख कर प्रसन्नता महसूस कर सकता है? किसी जमाने में जिस बिल्ली को अशुभ मानकर रास्ते पर लोग रुक जाया करते थे; उसी बिल्ली के सुनहरे पुतले को घर में सजाकर सौभाग्य की मिन्नतें करना महामूर्खता नहीं तो क्या है?
अब जरा सर्वाधिक लोकप्रिय फेंगशुई उपहार लाफिंग बुद्धा की बात करें- धन की टोकरी उठाए, मोटे पेट वाला गोल मटोल सुनहरे रंग का पुतला- क्या सच में महात्मा बुद्ध है?
किसी तरह वह बुध्द सा सौम्य,शांत और सुडौल दीखता है??
क्या बुद्ध ने अपने किसी प्रवचन में कहीं यह बताया था कि मेरी इस प्रकार की मूर्ति को अपने घर में रखो और मैं तुम्हें सौभाग्य और धन दूंगा? उन्होंने तो सत्य की खोज के लिए स्वयं अपना धन और राजपाट त्याग दिया था।
एक बेजान चाइनीज पुतले ( लाफिंग बुद्धा) को हमने तुलसी के बिरवे से ज्यादा बढ़कर मान लिया और तुलसी जैसी रोग मिटाने वाली सदा प्राणवायु देने वाली और हमारी संस्कृति की याद दिलाने वाली प्रकृति के सुंदर देन को अपने घरों से निकालकर, हमने लाफिंग बुद्धा को स्थापित कर दिया और अब उससे सकारात्मकता और सौभाग्य की उम्मीद कर रहे हैं? क्या यही हमारी तरक्की है?
अब तो दुकानदार भी अपनी दुकान का शटर खोलकर सबसे पहले लाफिंग बुद्धा को नमस्कार करते हैं और कभी-कभी तो अगरबत्ती भी लगाते हैं!
फेंगसुई की दुनिया का एक और लोकप्रिय मॉडल है चीनी देवता फुक, लुक और साऊ। फुक को समृद्धि, लुक को यश-मान-प्रतिष्ठा और साउ को दीर्घायु का देवता कहा जाता है। फेंगशुई ने बताया और हम अंधभक्तों ने अपने घरों में इन मूर्तियों को लगाना शुरु कर दिया। मैं देखा कि इंटरनेट पर मिलने वाली इन मूर्तियों की कीमत भारत में ₹200 से लेकर ₹15000 तक है, जैसी जेब- वैसी मूर्ति और उसी हिसाब से सौभाग्य का भी हिसाब-किताब सेट है।

क्या आप अपनी लोककथाओं और कहानियों में इन तीनों देवताओं का कोई उल्लेख पाते हैं? क्या भारत में फैले 33 कोटि देवी देवताओं से हमारा मन भर गया कि अब इन चाइनीज देवताओं को भी घर में स्थापित किया जा रहा है?
जरा सोचिए कि किसी कम्युनिस्ट चीन के बूढ़े देवता की मूर्ति घर में रखने से हमारी आयु कैसे ज्यादा हो सकती है? क्या इतना सरल तरीका विश्व के बड़े-बड़े वैज्ञानिकों को अब तक समझ में नहीं आया था?
इसी तरह का एक और फेंगशुई प्रोडक्ट है तीन चाइनीज सिक्के जो लाल रिबन से बंधे होते हैं, फेंगशुई के मुताबिक रिबिन का लाल रंग इन सिक्कों की ऊर्जा को सक्रिय कर देता है और इन सिक्कों से निकली यांग(Yang) ऊर्जा आप के भाग्य को सक्रिय कर देती है। दुकानदारों का कहना है कि इन सिक्कों पर धन के चाइनीज मंत्र भी खुदे होते हैं लेकिन जब मैंने उनसे इन चाइनीज अक्षरों को पढ़ने के लिए कहा तो ना वे इन्हें पढ़ सके और नहीं इनका अर्थ समझा सके?

मेरा पूछना है कि क्या चीन में गरीब लोग नहीं रहते? क्यों चीनी क्म्यूनिष्ट खुद हर नागरिक के बटुवे में यह सिक्के रखवा कर अपनी गरीबी दूर नहीं कर लेती? हमारे देश के रुपयों से हम इन बेकार के चाइनीस सिक्के खरीद कर न सिर्फ अपना और अपने देश का पैसा हमारे शत्रु मुल्क को भेज रहे हैं बल्कि अपने कमजोर और गिरे हुए आत्मविश्वास का भी परिचय दे रहे हैं।

   फेंगशुई के बाजार में एक और गजब का प्रोडक्ट है तीन टांगों वाला मेंढक जिसके मुंह में एक चीनी सिक्का होता है। फेंगशुई के मुताबिक उसे अपने घर में धन को आकर्षित करने के लिए रखना अत्यंत शुभ होता है। जब मैंने इस मेंढक को पहली बार देखा तो सोचा कि जो देखने में इतना भद्दा लग रहा है वह मेरे घर में सौभाग्य कैसे लाएगा?
मेंढक का चौथा पैर काट कर उसे तीन टांग वाला बनाकर शुभ मानना किस सिरफिरे की कल्पना है?
क्या किसी मेंढक के मुंह में सिक्का रखकर घर में धन की बारिश हो सकती है?
संसार के किसी भी जीव विज्ञान के शास्त्र में ऐसे तीन टांग वाले ओर सिक्का खाने वाले मेंढक का उल्लेख क्यों नहीं है?
   कम्युनिष्ट चाइना ने इसी तरह के आक्रामक रणनीति के सहारे धीरे-भारतीय अर्थ-व्यवस्था पर लगभग कब्जिया लिया है।उनके इस #हथियार से देश के हजारो छोटे कारीगर,लघु उद्यमी,स्थानीय व्यापार,छोटे-कल कारखाने नष्ट हो चुके है।सब वस्तुएं चीन से बनकर आ रही हैं।
वह वस्तुएं भी जिन्हें बनाने में हजारो सालो से हमारे कारीगर निपुड थे।केवल कुम्हार,बढ़ई,लुहार,कर्मकार आदि-आदि 2 करोड़ से अधिक जनसँख्या वाली जातियां थे।वे बेकारी के शिकार हो रहे।आप लिस्टिंग करें।ऐसे हजारो काम-व्यापार दिखेगा जिसे चीन ने अपने छोटे-सस्ते उत्पादों को पाट कर नष्ट करके कब्जिया लिया।
हम केवल एक बिचौलिए विक्रेता की भूमिका में ही रह गये हैं।
बहुत दिमाग लगाकर समझिये अब युद्द के हथियार वह नही होते हैं जो पारपंरिक थे।अब पूरी योजना से शत्रु के पास जाकर उसके दिमाग को ग्रिप में लेना पड़ता है।यह फेंग-शुई भी उसी दिमागी खेल का हिस्सा है।जो हमारे हजारो साल के अध्यात्मिक ज्ञान को कमजोर करने के लिए भेजा गया है।कम्युनिष्टों ने उसे गोरिल्ला रणनीति की तरह अपनाया है।

  अपनी वैज्ञानिक सोच को जागृत करना और इनसे पीछा छुड़ाना अत्यंत आवश्यक है।आप भी अपने आसपास गौर कीजिए आपको कहीं ना कहीं इस फेंगशुई की जहरीली और अंधविश्वास को बढ़ावा देती चीजें अवश्य ही मिल जाएगी। समय रहते स्वयं को अपने परिवार को और अपने मित्रों को इस अंधेकुएं से निकालकर अपने देश की मूल्यवान मुद्रा को कम्युनिष्ट चाइना के फैलाए षड्यंत्र की बलि चढ़ने से बचाइए।
अब जरा इस पर गौर फरमाएं!!
आपने किसी प्रगतिशीलतावादी क्म्युनिष्ट को इनकी बुराई करते देखा है??
दिन भर टीवी पर हिन्दू विश्वासों का "मखौल, उड़ाने वालो सो-काल्ड को आपने कभी इस चाइनीज कम्यूनिष्ट अंध-विश्वास के खिलाफ बोलते सुना है???