Sunday, 27 November 2016

स्पर्धा

🌹🌹🌹खूप छान संदेश!!!!!

*काल फिरायला गेलो होतो तेव्हा माझ्यापासून ५00 मिटर पुढे एक व्यक्ति गतीने चालत होती,  बहुदा रोज नियमाने चालत असणार.*

*निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन असे वाटले.*

*मग काय, मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो. मला अजून १ मैल चालायचे होते आणि घराकडे परत फिरायचे होते व तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू याची खात्री मला होती...*

*थोड्याच वेळात लक्षात आले की दोघांमधील अंतर कमी झाले आहे, मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते. माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती  पाहून....*

*आणि तो क्षण आला, मी त्याला पार केले, मागे टाकले..!*
*हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये..*
*मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलीच आपण स्पर्धा....! स्पर्धा..? याबद्दल त्या व्यक्तिला तर काहीच माहीत नव्हते, तो या स्पर्धेचा भाग ही नव्हता.*

*मात्र जिंकण्याच्या ओढीने मी माझा रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो, जेथून वळायचे होते ते वळण मागे पडले होते. आता उशीर होणार होता, वेळापत्रक चुकणार होते, अचानक चिडचिड होवू लागली, अस्वस्थता आली. उलट जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता...*

*असेच होते ना आयुष्यात सुद्धा..?

सगळे लक्ष कोण पुढे आहे, कोण पुढे जातो आहे, कोण पुढे जाईल ? याकडेच असते;
सहकारी ? शेजारी..? मित्र? नातेवाईक?, यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण  पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते.*

*मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते.*
*या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे “हे न संपणारे दुष्ट चक्र आहे.” ही नशा आहे, झिंग आहे हे ध्यानात येत नाही.*

*कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे हे ध्यानात येत नाही. विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व सुख गमावून बसतो.*

*कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की; कोणी तरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच; कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणार; कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच; कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच; कोणाजवळ तरी काही तरी वेगळे असणारच...*

*तेव्हा लक्ष आपल्यावर, आपल्या ध्येयावर केन्द्रित करावे, आपली चालण्याची गती आपल्या कालच्या गतीपेक्षा कशी आहे..? हे पाहावे. आहे ते कसे उपभोगता येईल हे पाहावे. आनंदी रहावे.*  ? 
🌺 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Friday, 25 November 2016

Look at this on eBay http://www.ebay.in/itm/252634247087
Look at this on eBay http://www.ebay.in/itm/162238924332

Thursday, 24 November 2016

अर्धांगिनी

पत्नीची गरज का आहे..? अवश्य वाचा व मग चिंतन करुन स्वत:ला बदला
******************************
कारण, ती दुःखात तुम्हांला कधीच
एकाकी सोडत नाही.
******************************
ती नेहमीच वाईट सवयी / व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी विनवण्या करते.
****************************
ती छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण करते, मात्र अल्पकाळात तिचा राग शांत होतो..
*****************************
ती तुम्हांला आर्थिक फायद्यांबाबत जागृत करते..
***************************
काळजी करण्यासारखे खूप काही असले तरी ती सांत्वनपर धीर देते, "काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल".
******************************
ती तुम्हांला सतत आशावादी होण्यास
प्रोत्साहित करते..
******************************
ती दररोज काळजीपूर्वक 10/15 वेळेस विचारते की, "तुम्ही काय करत आहात?"
त्यावेळेस निश्चितच तुमचा राग
उफाळून येत असेल.
पण शांत डोक्याने विचार करा, तिचे काळजी करणे खरोखरच तापदायक आहे काय?
******************************
वास्तविक तिच्याशिवाय तुम्हीं काहीच करु शकत नाही!
******************************
पत्नी ही ईश्वराची नितांत सुंदर देणगी आहे. त्यामुळे तिचे मूल्य, महत्त्व जाणा तिचा आदर करा, तिची काळजी घ्या !
****************************** तिला पायाखाली तुडवू नका.........व डोक्यावरही घेवु नका.....खांद्याला खांदा लावून जीवनाची वाटचाल करा बघा काय होतेय..... *****************************तिच्या मनात आले तर ती तुम्हास जगाच्या सर्वोच्च स्थानावर सुध्दा पोचवेल.....नाहीतर सर्वात खाली तळाला गाडुनही टाकेल...अशा या मातृशक्तिचा आदर व सम्मान करा **************************n****
सर्व विवाहितांपर्यंत हा संदेश पोचवा
*****************************
*आज "जागतीक पत्नी कौतुक सोहळा दिनाच्या "सर्व महिलाना हार्दिक शुभेच्छा!*

महत्व जीवन विमाचे

एकदा मी माझी कार सर्व्हीसींग करायला गेलो होतो. तेथे मला माझा मित्र भेटला. तो सरकारी अधिकारी आहे. त्याची कारही त्यांने सर्व्हीसींग साठी आणलेली होती.

मी त्याला म्हणालो की मी अॉफीस मध्ये एकदा त्याला भेटायला येणार आहे.

तो म्हणाला, " एक मित्र म्हणून येणार असशील तर जरूर ये. पण विम्याविषयी बोलणार असशील तर तुझा वेळ वाया घालवू नकोस."

मी थोडा त्याचा जवळ गेलो आणि हळूच त्याच्या कानात कुजबुजलो, "तुला फातिमाशी लग्न करायला आवडेल का?"

"कोण ही फातिमा???"

मी म्हणालो, "तुला काय करायचंय? कोण फातिमा?? अरे तू मॅरीड आहेस. ती एक लेडीज आहे.
काय करायचंय तुला ती कोण हे नक्की जाणून?
बरं ते सोड....
जर तू लग्नाला तयार असशील तर ती कदाचित एखादी म्हातारी असेल, नाही म्हणाला तर 'मिस इंडिया' असेल."

तू "हो" म्हणाला किंवा "नाही"..... तुला खंत लागून राहिलंच. पश्चात्ताप तर होईलच."

"जेव्हा तू मला म्हणाला की विम्याविषयी बोलणार असशील तर तुला आजीबात इंटरेस्ट नाही, तर तू खरोखरच एक प्रामाणिक व्यक्ती  आहेस. एखादी व्यक्ती तू पाहीलीच नाही तर तुला इंटरेस्ट कशाला असेल? एखाद्या गोष्टीविषयी तुला पुर्ण माहितीच नाही तर तुला इंटरेस्ट तरी कशाला असेल?

तुला माहितीच नाही की जीवन विमा काय चिज आहे? त्याचा तुला काय फायदा होईल याचे विषयी तू अद्न्यानी आहेस.

"मित्रा, तुझ्या अनमोल वेळेतून मला फक्त काही मिनिटे हवे आहेत. तुला व तुझ्या प्रिय कुटूंंबाला विम्याचे अतोनात महत्व अजून व्यवस्थित माहितीच नाही."

त्याने माझ्या विनंती ला मान दिला. मी त्याला सांगितले की विमा म्हणजे त्याच्या कुटूंबाचे अन्न, वस्त्र, निवारा आहे (जेव्हा तो या जगात नसेल).
विमा म्हणजे त्याच्या औषधी पाण्याचा खर्च आहे. पेन्शन आहे. त्याच्या मुलाबाळांचे शिक्षण, लग्न... नव्हे...नव्हे..त्यांचे संपूर्ण भवितव्य आहे.

त्याने आता एक मोठा विमा घेतलेला आहे.                                                -संकलन: संजय देवरे (रिदाल नायडू यांच्या पुस्तकातून स्वैर अनुवाद)

महत्व जीवन विमाचे

एकदा मी माझी कार सर्व्हीसींग करायला गेलो होतो. तेथे मला माझा मित्र भेटला. तो सरकारी अधिकारी आहे. त्याची कारही त्यांने सर्व्हीसींग साठी आणलेली होती.

मी त्याला म्हणालो की मी अॉफीस मध्ये एकदा त्याला भेटायला येणार आहे.

तो म्हणाला, " एक मित्र म्हणून येणार असशील तर जरूर ये. पण विम्याविषयी बोलणार असशील तर तुझा वेळ वाया घालवू नकोस."

मी थोडा त्याचा जवळ गेलो आणि हळूच त्याच्या कानात कुजबुजलो, "तुला फातिमाशी लग्न करायला आवडेल का?"

"कोण ही फातिमा???"

मी म्हणालो, "तुला काय करायचंय? कोण फातिमा?? अरे तू मॅरीड आहेस. ती एक लेडीज आहे.
काय करायचंय तुला ती कोण हे नक्की जाणून?
बरं ते सोड....
जर तू लग्नाला तयार असशील तर ती कदाचित एखादी म्हातारी असेल, नाही म्हणाला तर 'मिस इंडिया' असेल."

तू "हो" म्हणाला किंवा "नाही"..... तुला खंत लागून राहिलंच. पश्चात्ताप तर होईलच."

"जेव्हा तू मला म्हणाला की विम्याविषयी बोलणार असशील तर तुला आजीबात इंटरेस्ट नाही, तर तू खरोखरच एक प्रामाणिक व्यक्ती  आहेस. एखादी व्यक्ती तू पाहीलीच नाही तर तुला इंटरेस्ट कशाला असेल? एखाद्या गोष्टीविषयी तुला पुर्ण माहितीच नाही तर तुला इंटरेस्ट तरी कशाला असेल?

तुला माहितीच नाही की जीवन विमा काय चिज आहे? त्याचा तुला काय फायदा होईल याचे विषयी तू अद्न्यानी आहेस.

"मित्रा, तुझ्या अनमोल वेळेतून मला फक्त काही मिनिटे हवे आहेत. तुला व तुझ्या प्रिय कुटूंंबाला विम्याचे अतोनात महत्व अजून व्यवस्थित माहितीच नाही."

त्याने माझ्या विनंती ला मान दिला. मी त्याला सांगितले की विमा म्हणजे त्याच्या कुटूंबाचे अन्न, वस्त्र, निवारा आहे (जेव्हा तो या जगात नसेल).
विमा म्हणजे त्याच्या औषधी पाण्याचा खर्च आहे. पेन्शन आहे. त्याच्या मुलाबाळांचे शिक्षण, लग्न... नव्हे...नव्हे..त्यांचे संपूर्ण भवितव्य आहे.

त्याने आता एक मोठा विमा घेतलेला आहे.                                                -संकलन: संजय देवरे (रिदाल नायडू यांच्या पुस्तकातून स्वैर अनुवाद)

संस्कार

एक छोटा मुलगा होता अतिशय रागीट
आणि संतापी.
थोडे काही मनाविरूद्ध झाले की
संतापायचा.
.
.
एके दिवशी वडिलांनी त्याच्या हातात
एक पिशवी
दिली आणि म्हणाले, यात हातोडी आणि
खिळे आहेत.
तुला राग आला की, तू सरळ जायचे आणि
घराला
कुंपण म्हणून जी भिंत घातली आहे, त्या
भिंतीवर एक
खिळा ठोकायचा. ..
.
.
पहिल्याच दिवशी त्याने ३७ खिळे
ठोकले.
.
.
पुढच्या काही दिवसात तो रागावर
नियंत्रण
ठेवण्यास शिकला. त्याचबरोबर भिंतीवर
ठोकल्या
जाणाऱ्या खिळ्यांची संख्याही कमी
झाली. पण
त्याला जाणीव झाली की, रोज खिळे
ठोकण्यापेक्षा
रागावर नियंत्रण ठेवणे सोपे आहे.
.
एक दिवस असा उजाडला की त्या
मुलाला एकदाही
राग आला नाही आणि खिळा ठोकण्याची
वेळ
.
त्याच्यावर आली नाही. त्याने ही
गोष्ट वडिलांना
सांगितली. वडिलांनी त्याचे कौतुक केले
आणि सांगितले
की आता तू राग आवरलास की
प्रत्येकवेळी तिथला
एक खिळा काढायचा.
.
.
मुलगा त्याप्रमाणे करू लागला. एके
दिवशी तेथे एकही
खिळा उरला नाही. मग त्याने ही बाब
वडिलांना
सांगितली. रागावर नियंत्रण
ठेवण्याच्या गुणाचे
वडिलांनी कौतुक केले.
.
.
मुलगा आनंदी झाला. त्या दिवशी वडील
त्याला घेऊन
त्या भिंतीपाशी गेले. त्याला म्हणाले,
.
.
"हे बघ, तू रागावर नियंत्रण मिळवलेस,
ही गोष्ट
चांगलीच आहे. पण, बघ भिंतीवरील ही
भोके तशीच
राहणार आहेत. आपण रागात...
.
काहीतरी बोलून जातो आणि दुसऱ्याच्या
मनावर असेच
ओरखडे उठतात. नंतर शांत झाल्यावर
आपल्याला
चूक कळते. पण दुसऱ्याच्या मनावरील
ओरखडे तसेच
राहतात. तू भिंतीवरील खिळे काढलेस
पण दुसऱ्याच्या
मनावर झालेले ओरखडे कसे मिटवणार?"
.
.
"लक्षात ठेव, रागाच्या भरात कधीही
दुसऱ्याला बोलू
नकोस, जेणेकरून राग विरल्यावर तुला खेद
व्यक्त
करावा लागेल."
.
आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात.
.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ
असतो...
.
आयुष्य खुप सुंदर आहे.
.
५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईल ने जर
आपला..,
.
फोटो छान येत असेल.... ,
.
तर जरा विचार करून पाहा...
.
"नेहमी स्माईल केलं तर आपलं आयुष्य किती
सुंद
दिसेल

हसा

आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय?
😀😀😀
जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत

😀😀😀
हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले
😀😀😀

मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता
😀😀😀
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…. जी व्यक्ती तुम्हाला वेळेवर तंबाखू देते
😀😀😀

मिटिंग मध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो
😀😀😀
आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात”
😀😀😀

बायका फार नशीबवान असतात कारण
त्यांना बायका नसतात
😀😀😀

हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नवे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच
😀😀😞

अॅक्टीवाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे….
😀😀😀
बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल?
मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?
😀😀😀
लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते
😀😀😀

I-Phone 7 हा लगातार सातवा असा फोन आहे जो आपल्याकडं नाही

😀😀😀
तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका
कारण अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते
😀😀😀

त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या. ज्या सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या
– सर आज तुम्ही गृहपाठ चेक करणार होता ना?
😀😀😀
“बघून घेईन” म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा “घेऊन बघतो” म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा
😀😀😀😀

आजची महत्वाची बातमी : भारी पावसानं पुण्यामध्ये जबरदस्त नुकसान
10-12 जणांची गायछाप भिजली
😀😀😀
काय दिवस आलेत… चौथी पाचवीची पोरं प्रेमाच्या गप्पा मारतायंत..
आणि तरुण पोर pokemon पकडत फिरतायंत
😀😀😀
समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न – पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कशा मिळतात??
😀😀😀
सर्वच आईवडिलांचा सर्वात सुंदर डायलॉग – डोकं तर खूप आहे त्याला पण तो अभ्यासच करत नाही
😀😀😀
काही लोक नाकात बोट घालून बोट असे पाहतात की जसे नाकातून हिरा निघाला
😀😀😀
लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मर खान येउद्यात
हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागीण डान्स करतो.
😀😀😀
भारत सरकारचा नवीन नियम
ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र रेषेखालील घोषित करण्यात येईल
😀😀😀
एक माणूस मच्छिवालीला : ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी (अंडी) आहेत का?
मच्छिवाली : ए बाबा, मच्छि वजन करून देतात, सोनोग्राफी करून नाही
😀😀😀
आयुष्यात कधी पाय डगमगला, कधी पडलो पण हिम्मत नाही हरलो
पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला, “वेटर, अजून एक खंबा आन”
😀😀😀
तुम्हाला माहित आहे काय पॉपकॉर्न कढईत ठेवल्यावर उड्या का मारतात?
स्वतः गरम कढईत बसून पहा, मग आपोआप समजेल
😀😀😀

व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्ष नक्की वाढतील
पण लक्षात ठेवा की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरुणपणातली नव्हे
😀😀😀
बासुंदीचा फुल फॉर्म सापडला : बाई सुंदर दिसते
😀😀😀

ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय…

😀😀😀

चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस आणि जो कधी चुकतच नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस
😀😀😀

Look at this on eBay http://www.ebay.in/cln/anisha.246/black-friday-goods/348866584018

EBay shoping

Look at this on eBay http://www.ebay.in/itm/112118579219

कमाई के मंत्र

ये हैं दुनिया के टॉप 10 इन्वेस्टर्स की कमाई के मंत्र

दुनिया के आर्थिक और राजनीतिक हालात अच्छे हों या बुरे, इसका कुछ लोगों पर कभी असर नहीं पड़ता है। ये दुनिया के बड़े इन्वेस्टर्स हैं, जो बदलते हालात के साथ अपनी स्ट्रैटजी बदलकर रोजाना करोड़ों रुपए कमाते हैं। ये लोग स्टॉक मार्केट, रियल एस्टेट के अलावा तमाम सेक्टर्स में पैसा लगाते हैं। इन लोगों को कमाई करने से विभिन्न देशों की सीमाएं भी रोक नहीं पाती हैं। इन लोगों ने स्टॉक मार्केट के अलावा दूसरे सेक्टर्स में पैसा लगाकर अरबों का बिजनेस एम्पायर खड़ा किया है। हम यहां दुनिया के ऐसे टॉप 10 इन्वेस्टर्स के मंत्र के बता रहे हैं, जिनसे आप भी फायदा उठा सकते हैं। 

 

 

ये हैं टॉप इन्वेस्टर्स और उनकी नेटवर्थ

1.वारेन बफे-71 अरब डॉलर

2.कार्लोस स्लिम-45.9 अरब डॉलर
3.जॉर्ज सोरोस-24.9 अरब डॉलर 
4.प्रिंस अलवलीद बिन तलाल-17.7 अरब डॉलर

5.कार्ल इकान-16.4 अरब डॉलर
6.रोनाल्ड पर्लेमैन- 12.2 डॉलर
7.बिल ग्रॉस- 2.4 अरब डॉलर

8.राकेश झुनझुनवाला-2.2 अरब डॉलर
9.पीटर लिंच-35.2 करोड़ डॉलर
10.जॉन सी. बोगले-8 करोड़ डॉलर 

 

Wednesday, 23 November 2016

अपना सपना more money

ऐसा नहीं है कि‍ केवल बैंक अकाउंट बैलेंस ही अमीरों को मि‍डल क्‍लास लोगों से अलग करता है। दुनि‍या के सबसे अमीर, सबसे सफल लोगों की सोच भी दूसरों से अलग होती है। 25 साल से ज्‍यादा समय तक अमीरों पर अध्‍ययन करने के बाद सेल्‍फ मेड राइटर और अरबपति‍ स्‍टीव सीबोल्‍ड ने How Rich People Thinkको लि‍खा।

 

कई इंटरव्‍यू करने के बाद सीबोल्‍ड ने पाया कि‍ केवल चाहत की कमी ही लोगों को अमीर से नहीं रोकती बल्‍कि‍ उनकी खुद पर कम वि‍श्‍वास और अपनी क्षमता को कम आंकना भी है। उन्‍होंने बताया कि‍ अमीर लोग खुद के साथ दि‍मागी ट्रि‍क्‍स अपनाते हैं जो उनहें दूसरे से आगे रखते हैं।

 
वह खुद से कहते हैं कि‍ उनके पास पैसे की कोई कमी नहीं है, तब भी जब उनके पर्याप्‍त पैसे न हों। अमीर लोग अपने भवि‍ष्‍य के लि‍ए दूसरों से फंड लेने से नहीं डरते। सीबोल्‍ड ने लि‍खा कि‍ अगर उनके पास फाइनेंस जुटाने के लि‍ए अच्‍छा आइडि‍या नहीं है तो वह दूसरे लोगों से पैसा लेने के लि‍ए आगे बढ़ते हैं।

 

असल सवाल यह है कि‍ क्‍या इसे खरीदना, इसमें इन्‍वेस्‍टमेंट करना या इसे लेकर आगे बढ़ना सही है? अगर ऐसा है तो अमीर यह जानता है कि‍ पैसा हमेशा उपलब्‍ध होता क्‍योंकि‍ अमीर लोग हमेशा अच्‍छे इन्‍वेस्‍टमेंट और अच्‍छे परफॉर्मेंस की ताक में रहते हैं
मि‍डल क्‍लास खुद के लि‍ए फाइनेंस के लि‍हाज से बेहद कम उम्‍मीदें रखते हैं ताकि‍ वह कभी नि‍राश न हों। वहीं, अमीर बेहद ज्‍यादा उम्‍मीदें रखमे हैं, वह अपने लि‍ए कि‍सी भी चुनौती के लि‍ए तैयार रहते हैं।

 

उन्‍होंने लि‍खा कि‍ कोई भी अमीर बि‍ना ज्‍यादा बड़ा सपना देखे नहीं रह सकता। कुछ लोग मानते हैं कि‍ वह जि‍तना उम्‍मीद रखते हैं उतना ही मि‍लता है। इसके बावजूद कई लोग खुद को मि‍डल क्‍लास तक सीमि‍त रखते हैं, यह सोचकर कि‍ वह खुद को वि‍फलता से बचा रहे हैं।   
पैसा बनाना एक खेल है

 

सीबोल्‍ड ने लि‍खा कि‍ अमीर लोग बि‍जनेस, जिंदगी और कमाई को एक खेल समझते हैं और यह ऐसा खेल है जि‍से वह जीतना पसंद करते हैं। यही कारण है कि‍ अरबपति‍ रोज काम करते हैं ताकि‍ वह अपनी अगली सफलता को हासि‍ल कर सकें। उन्‍होंने लि‍खा कि‍ ‘खेल खेलने’ की चाहत उनहें दूसरे लेवल पर लगातार लेकर जाती है।

 
खुद के डर को दूर रखते हैं

 

सीबोल्‍ड ने बताया कि‍ उनके दि‍माग को इस लेवल पर लेकर जाते हैं जहां डर की कोई जगह नहीं है। इस लेवल पर सभी चीजें संभव दि‍खती हैं। अपने दि‍माग को इस लेवल पर आने के लि‍ए आपको अपने आरामदायक जोन से बाहर नि‍कलना होगा, यही काम अमीर लोग करते हैं।

 
उन्‍होंने लि‍खा कि‍ अमीर लोगों का मानना है कि‍ सफलता और खुशी प्रकृति‍ में मौजूद है। यह एकलौता वि‍श्‍वास उनको सफलता पर पहुंचाता है। आम लोगों का मानना है कि‍ वह अमीर नहीं बन सकते। वह खुद से पुछते हैं कि‍ वह कौन हैं कि‍ वह अमीर बन सकें।

सीबोल्‍ड ने लि‍खा है कि‍ अमीर लोग पैसे को अपना सबसे अच्‍छा साथी और दोस्‍त मानते हैं। ऐसा दोस्‍त जि‍सें उनके लि‍ए चिंता भरी रात सोना, तकलीफ लेना और जिंदगी बचाना अच्‍छा लगता है। वहीं, मि‍डल क्‍लास लोग पैसे को इसका उलट ही देखते हैं।

 

Tuesday, 22 November 2016

अर्श से फर्श तक

जगदीश माली
बॉलीवुड एक्‍ट्रेस अंतरा माली के पिता थे जगदीश माली। जगदीश बॉलीवुड के फेमस फोटोग्राफर हुआ करते थे। एक समय था जब इनको काम से बिल्‍कुल फुर्सत ही नहीं मिलती थी। वहीं एक समय ऐसा भी आ गया जब इनको मुंबई की सड़कों पर भीख मांगते देखा गया। ऐसी हालत में इनको एक मॉडल ने पहचाना। इस मॉडल का नाम था मिंक बरार। सड़क पर इनको देखते ही मिंक ने सबसे पहले उनको खाना खिलाया। उसके बाद सलमान खान की गाड़ी से उन्‍हें घर पहुंचाया गया था। बताया गया कि जगदीश उस समय मानसिक रूप से स्‍वस्‍थ नहीं लग रहे थे। उस समय वो कपड़े भी फटे-पुराने ही पहने थे। उसको देखकर लोगों ने उनकी माली हालत का अंदाजा लगाया। अपने हालातों को वो झेल नहीं सके और आखिरकार 13 मई, 2013 को उनकी मौत हो गई।
गीतांजलि नागपाल
मॉडल गीतांजलि नागपाल का नाम तो सबने सुना होगा। कई नामी डिजाइनरों के लिए ये रैंप पर कैटवॉक कर चुकी हैं। 32 साल की ये मॉडल 2007 में लोगों को दिल्‍ली के एक पॉश बाजार में भीख मांगती हुई नजर आई। इस मशहूर मॉडल को चकाचौंध की दुनिया में न जाने कैसे ड्रग्‍स की लत लग गई। इस लत ने इनको ऐसा जकड़ा कि अब ये सिर्फ अपनी जरूरतों को पूरा करने के लिए जीने लगीं। आखिर में जब इनकी जरूरतें पूरी नहीं होने लगीं तो उनके लिए वह नौकरानी तक बन गईं। एक समय था जब गीतांजलि सुष्‍मिता सेन जैसी सेलेब्‍स के साथ रैम्‍प पर कैट वॉक करती थीं। वहीं एक समय वो आ गया जब वह बदहवास हालत में लोगों को फुटपाथ पर मिलीं।
मिताली शर्मा
मिताली शर्मा मूल रूप से दिल्ली की रहने वाली हैं। वे भोजपुरी फिल्मों के साथ मॉडलिंग असाइनमेंट भी कर चुकी हैं। बीते दिनों की बात है जब मुंबई पुलिस ने लोखंडवाला में एक 25 साल की एक्‍ट्रेस को सड़कों पर भीख मांगते और चोरी करते पकड़ा। दो लेडी पुलिस ने इनको पकड़ा, तो पहले इन्‍होंने एक का हाथ झटका और दूसरी का हाथ काटकर छुड़ा लिया। फिर वहां से भागने की कोशिश की। बता दें कि घरवालों को पीछे छोड़कर मिताली अकेले मुंबई आईं थीं अपनी किस्‍मत आजमाने। उनके इस कदम ने परिवार वालों को इनसे हमेशा-हमेशा के लिए दूर कर दिया। शुरुआत में इन्‍होंने कुछ फिल्‍में और मॉडलिंग की। उसके बाद कई महीनों तक इनको कोई काम नहीं मिला। अब धीरे-धीरे पैसों की किल्‍लत होने लगी। ऐसे में वो खुद को संभाल नहीं सकीं और डिप्रेशन में चलीं गईं। इसके बाद जिस हालत में मिताली पुलिस को मिली, उसे देखकर ऐसा लगा कि पिछले कई दिनों में उसने कुछ भी खाया नहीं था। जब पुलिस उन्हें पकड़कर थाने लाई, तो सबसे पहले मिताली ने खाना मांगा। उनकी स्थिति को देखकर उन्‍हें ठाणे के मेंटल एसालइलम में भर्ती कराया गया।
परवीन बाबी
बॉलीवुड की मशहूर एक्‍ट्रेस परवीन बाबी का नाम भी हर किसी ने सुना होगा। याद हो तो इनकी मौत मुंबई के उनके अपार्टमेंट में हुई। 22 जनवरी 2005 का था वो दिन जब इनकी डेड बॉडी इनके अपार्टमेंट में मिली। वो भी तक मिली, जब पड़ोसियों ने फोन करके पुलिस को सूचना दी कि लगातार तीन दिनों से वह अखबार और दूध नहीं ले रही हैं। बता दें कि वह मुंबई में लंबे समय से अकेली ही रहा करती थीं। धीरे-धीरे वह डिप्रेशन का शिकार हो गईं। अब उनको किसी से भी मिलना-जुलना पसंद नहीं आता था। आखिर में उनकी मौत भी एक अनसुलझा सवाल सा बन गई।
भारत भूषण
40 के दशक के बहुत बड़े स्‍टार हुआ करते थे भारत भूषण। इनकी धार्मिक फिल्‍मों को लोग बहुत पसंद किया करते थे। 'आनंद मठ', 'मिर्जा गालिब', 'बरसात की रात', और 'जहां आरा' जैसी फिल्‍में इनमें खास रहीं। वहीं इनकी जिंदगी में एक वक्‍त ऐसा भी आया जब इनको किसी ने नहीं पूछा। कॅरियर के उठान के समय इनका अफेयर मीना कुमारी से हो गया। यहां से शुरू हुआ इनके कॅरियर का डाउन फॉल। अब इनको धीरे-धीरे फिल्‍मों के ऑफर भी मिलने बंद हो गए। फिर क्‍या था जिंदगी चलाने भर के भी पैसे इनके पास नहीं बचे। आखिर में नौबत ये आ गई कि इनको फिल्‍म स्‍टूडियो में वॉच मैन तक की नौकरी करनी पड़ी। आखिर में 1992 में किराए के मकान में इनकी मौत हो गई।
अचला सचदेवा
फिल्‍म 'वक्त' की अहम किरदार अचला सचदेव ने अप्रैल 2012 में दुनिया को अलविदा कह दिया था। 2002 में इनके पति की मौत हो गई। उसके बाद से वह अकेले पुणे में अकेले रह रही थीं। एक दिन पीने का पानी लेने गई अचला फिसल गईं। यहां इनकी जांघ की हड्डी टूट गई। अचला के पारिवारिक मित्र राजीव नंदा ने बताया कि उन्होंने बॉलीवुड की प्रमुख हस्तियों को फोन पर उनकी बीमारी के बारे में बताया, लेकिन कोई इन्‍हें देखने तक नहीं आया। अचला का बेटा अमेरिका में और बेटी मुंबई में रहती थी। उन्‍होंने भी अपनी मां से कोई संपर्क नहीं किया। आखिर में जहां अचला दान दिया करती थीं, उसी फाउंडेशन ने उन्‍हें सहारा दिया। उनके अकेलेपन को देखते हुए 'जनसेवा फाउंडेशन' ने उन्हें अपने गेस्ट हाउस मे रखा। उन्हें पूना हॉस्पिटल मे भर्ती कराया गया। इलाज का पूरा खर्चा जनसेवा फाउंडेशन ने उठाया।
ए के हंगल
बॉलीवुड के फेमस एक्‍टर ए के हंगल ने 26 अगस्त, 2012 की सुबह दुनिया को अलविदा कह दिया था। उस समय इनकी उम्र 95 साल थी। इनका भी आखिरी  समय बेहद कष्टदायी था। आखिर में ये नौबत आ गई कि इनके पास इलाज के लिए पैसे तक नहीं थे। बेटे ने भी पैसों का इंतजाम नहीं किया। आखिर में इनकी हालत के बारे में सुनकर मेगास्‍टार अमिताभ बच्चन मदद के लिए आगे आए। उन्होंने 20 लाख रुपये इनके इलाज के लिए देने का वादा किया।
राज किरण
2010 में राज किरण का सबसे बड़ा मामला सामने आया। लोगों को मालूम पड़ा कि बीते कई सालों से अमेरिका के अटलांटा स्‍थित पागल खाने में भर्ती थे। ये वो वक्‍त था जब इनके अपनों ने भी इनका साथ छोड़ दिया था। इनके दोस्‍तों ने इनकी मौत की अफवाह तक उड़ाई, लेकिन ऋषि कपूर को इसपर विश्‍वास नहीं हुआ। फाइनली उन्होंने राज को अपनी अमेरिकी यात्रा के दौरान ढूंढ निकाला। हालांकि इसके बाद क्या हुआ, अभी तक लोगों को इसकी जानकारी नहीं मिल सकी।
भगवान दादा
बॉलीवुड ने इनको एक्‍टर और डायरेक्‍टर के रूप में पहचान दी। इनको आज भी लोग इनकी कॉमेडी फिल्म 'अलबेला' के लिए जानते हैं। हिंदी फिल्मों में डांस की एक विशेष शैली की शुरुआत भी इन्‍होंने की। यही वजह है कि अमिताभ बच्चन समेत कई बड़े स्‍टार इनसे इंस्‍पायर्ड रहे हैं। कभी सितारों से अपने इशारों पर काम कराने वाले भगवान दादा का कॅरियर एक बार जो डगमगाया, उसके बाद फिर नहीं संभला। उनके सिर पर आर्थिक तंगी ऐसे सवार हुई कि उन्हें आजीविका के लिए चरित्र भूमिकाएं और बाद में छोटी-मोटी भूमिकाएं करनी पड़ी। धीरे-धीरे इनके सहयोगी भी इनसे दूर हो गए। सिर्फ कुछ ही दोस्‍त आखिर में ऐसे बचे, जो उनके बुरे वक्त में उनसे मिलने जाया करते थे। 4 फरवरी 2002 को 89 साल की उम्र में इन्‍होंने हारकर दुनिया को अलविदा कह दिया।